नागपूर दिनांक 19 एप्रिल ( प्रतिनिधी)
उद्योगांना योग्य सर्व सुविद्या दिल्यास त्यांचा परिणाम उत्पादनक्षमता वाढीवर होईल, रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांना उत्पनाचे साधन मिळेल. याकडे प्राथ्यम्याने...
वर्धा दिनांक 19 एप्रिल (प्रतिनिधी) :
उन्हाळयाच्या दिवसांमध्ये काही गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी टंचाई आराखडा तयार करुन अशा...
यवतमाळ दिनांक 19 एप्रिल ( प्रतिनिधी) :-
शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जावून त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना...
नागपूर दिनांक 19 एप्रिल ( शहर प्रतिनिधी)
कोणत्याही निवडणुका आल्या की त्याच्याशी संबंधित कामांसाठी शिक्षकांना जुंपले जाते. आधीच कोविड महामारीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून सत्राच्या...
वाशिम दि १९ एप्रिल (प्रतिनिधी)
केंद्र सरकारने देशातील निवडक मागास जिल्ह्यात वाशिमचा समावेश केला आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मिती कोणत्या क्षेत्रात वाढविता येईल याचा अभ्यास करून...