Google search engine

Yearly Archives: 2021

ऑक्सिजन निर्मितीची चाचपणी करण्यासाठी राज्य शासनाच्या चमुची उत्तम गलवाला भेट

#वर्धा दि 17 :- झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आणि गंभीर परिस्थितीत लागणारा कृत्रिम प्राणवायू याची भविष्यातील गरज लक्षात घेता ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून...

उद्धव ठाकरेंचे पीएम मोदीनां तीनवेळा फोन, नंतर कॉल करा, मोदीजी निवडणुकीनंतर बोलतील

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले...

गडकरींच्या पुढ़ाकाराने नागपुरला मिळणार रोज ४० टन ऑक्सिजन

नागपूरमधील रुग्णालयांत ऑक्सिजनची वाढती कमतरता लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएसआर फंडमधून शनिवारी (१७ एप्रिल) विशाखापट्टणमच्या AMTZ मधून दोन हजार ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर...

गोंदियातील कोरोना बळींमध्ये बाहेरील राज्यातील रुग्ण सर्वाधिक: वडेट्टीवार

गोंदिया: गोंदियात कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण केवळ गोंदियातील नसून बाहेरच्या राज्यातील आहेत, असं सांगतानाच गोंदियात...

नागपूर में कोविड मरीजों के लिए उपलब्ध होंगे 1200 अतिरिक्त बेड : गडकरी

शहर में कोविड मरीजों के उपचार में हो रही असुविधा को देखते हुए केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने 1200 अतिरिक्त बेड उपलब्ध कराने के...

हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

मेडिकल जर्नल Lancet ने कोरोना व्हायरससंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. हा घातक व्हायरस प्रामुख्याने हवेतून पसरतो आणि याचे ठोस पुरावेही आहेत, असे लॅन्सेटने म्हटले...

अकोल्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार : बच्चू कडू

अकोला: देशातील पहिला हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लान्ट अकोल्यामध्ये उभारण्यात येणार आहे त्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली. हा...

एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील राजापूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येवला तालुक्यातील राजापूर इथले स्वस्त धान्य दुकानदार...

उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, सुविधा उभाराव्यात :मुख्यमंत्री ठाकरे

राज्यातील उद्योग विश्वाने दिली एकमुखाने हमी,ऑक्सिजन उपलब्धता, चाचणी व लसीकरण केंद्रे उभारणे यासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य कोरोना संक्रमनाचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या...

लग्नात उपस्थित राहणा-या २५ जणांना लसीकरण अथवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक, वधुवरांचाही समावेश

ब्रेक दि चेन’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. या सुचनेनुसार लग्न समारंभास जास्तीत जास्त २५ व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Don`t copy text!