नागपूर, ता. १६ : नागपूर शहरात अनेक नवे प्रयोग पहिल्यांदा झाले. आता ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण या तीनही क्षेत्रात काम आवश्यक आहे. त्याची आजची...
वर्धा, दि 16 :- स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विषय असणारे जिल्हा कृषी कार्यालयाचे उदघाटन करून पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व सेलच्या वाशीम तालुक्याची आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे पक्ष निरीक्षक डॉ.संजय रोडगे, विभागीय...
नागपूर, ता १६: राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर...
शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई
वाशिम, दि. १५ : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून कृषि उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी...
वाशिम, दि. १५ (दिपक भारूका) : राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात...