तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे,यातहीरा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वादळाचा या जिल्ह्यांना वादळाचा चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या...
आज गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती...
राज्य सरकारने कोरोना संदर्भात अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची कोरोना RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय.
महाराष्ट्र...
वाशिम, दि. २० : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले...
*ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन*
*ग्रामीण भारत कोरोनामुक्त करण्यावर भर द्यावा*
वर्धा दि 20:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोविड –19...