Google search engine

Yearly Archives: 2021

महाराष्ट्रात 30 अप्रैल पर्यंत कडक निर्बंध

*सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद* *खासगी कार्यालयांना घरूनच काम,* *केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु*  *रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी*  ------------------- *मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात...

जिल्ह्यातील चार रेस्टॉरेंट व बारवर कारवाई

नागपूर : कोरोना संसर्ग काळामध्ये विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी घातलेले निर्बंध टाळणाऱ्या जिल्ह्यातील चार रेस्टोरेंट आणि बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. कोरोना विषाणूच्या...

निधन वार्ता

निधन वार्ता नागपूर :श्रीमती हिरागौरी कांतिलाल अवलानी का 3 अप्रैल को शाम 7:55 को स्वर्गवास हुवा।अंतिम संस्कार 4 अप्रेल को कोविद 19 के प्रोटोकॉल नुसार...

महाराष्ट्र में शनिवार और रविवार को रहेगा लॉकडाउन

महाराष्ट्र के मंत्री नवाब मलिक ने राज्य में वीकेंड लॉकडाऊन यानी दो दिनों का लॉकडाऊन लगने की घोषणा की शुक्रवार रात आठ से सुबह सात...

महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

महाराष्ट्र: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल...

मध्यप्रदेश सरकार ने महाराष्ट्र और छत्तीसगढ़ सीमाओं को किया सील

देश में कोरोना की दूसरी लहर चल रही है, जो पहले वाले कोरोना वायरस से भी ज्यादा खतरनाक बताया जा रहा है। विशेषज्ञों की...

गीता प्रेस ट्रस्ट के अध्यक्ष राधेश्याम खेमका का निधन

गीता प्रेस की मासिक पत्रिका 'कल्याण' के संपादक और गीता प्रेस ट्रस्ट के अध्यक्ष राधेश्याम खेमका का शनिवार को निधन हो गया। उन्होंने अपनी...

1 एप्रिलपासून बदलला पैसे काढण्याचा-जमा करण्याचा नियम

पोस्ट ऑफिस (Post Office) मधील बचत खात्याशी संबंधित काही नियमात बदल झाला आहे. हे नवे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. India...

फडणवीस,नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली?: नाना पटोले

महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र...

आज रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांची कडक संचारबंदी

वर्धा :जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांची कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना विकेंडला...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Don`t copy text!