वर्धा :वेळीच काळजी घेऊन म्युकरमायकोसिस टाळण्याचे आव्हान वर्धा प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे, कोरोणाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) हा आजार वाढत...
नागपूर: शासकीय ग्रामीण रुग्णालयांची गरज लक्षात घेता आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन तालुक्यातील ग्रामीण रुग्णांलयांना सर्व सुविधांनी युक्त अॅम्ब्युलन्सचे वितरण करण्यात...
*माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना स्मृतीदिनी काँग्रेसचे अभिवादन.*
*लसीकरण केंद्राचे उद्घाटन व विविध समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ.*
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून...
*मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा*
*राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ*
*योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळयांचे वितरण*
राज्यात सुरु...
तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे,यातहीरा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वादळाचा या जिल्ह्यांना वादळाचा चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या...
आज गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती...