Google search engine

Yearly Archives: 2021

दारू समजून सॅनिटायझर प्यायले, 7 जणांचा मृत्यू

लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने रहावले न गेल्याने काही जणांनी दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने 7 लोकाना आपला जीव गमवावा लागला आहे ,या सातजणांपैकी तिघांचा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीने नागपुर के एम्स में कोविड वैक्सीन का दूसरा डोज लिया

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने आज पत्नी कंचन गडकरी के साथ नागपूर के एम्स में कोरोना वैक्सीन का दूसरा डोज लिया पिछले कुछ दिनो से...

ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का विचारणारे चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर लोकांच्या निशान्यावर

“ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का? हे मला काही कळतच नाही. तो महाराष्ट्रात निर्माण करावा लागेल. मात्र मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला...

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआईचा छापा,गुन्हा दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ...

तर मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श समोर ठेवावा लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसामावेशक विचारसणीकडे वाटचाल करायची असल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल असं मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त...

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी

करोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी दि. २७ एप्रिल, २०२१ रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले...

कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास,पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा

*निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी यांची देखील मदत *ऑक्सिजन, रेमडीसीव्हीर पुरवठ्याची  केली मागणी* पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे...

भारत में अगले 2 महीने गरीबों को मिलेगा 5 किलो फ्री अनाज

केंद्र सरकार ने मई और जून 2021 में गरीबों को मुफ्त में अनाज उपलब्ध कराने का फैसला किया है. पीएम गरीब कल्याण अन्न योजना के...

प्रवासासाठी आता ई पास गरजेची, कशी काढाल

महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली...

महाराष्ट्रात बँकाच्या व्यवहाराच्या वेळेत बदल

महाराष्ट्रासह अनेक राज्यानी बँकेच्या व्यवहारासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच चेक क्लियरन्सचं काम चालणार आहे. हा निर्णय...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Don`t copy text!