औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 10 दिवसांचा मिनी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, स्थानिक व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली...
मेळघाटमधील RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात हरिसालमधील आरोपी विनोद शिवकुमार आणि मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निषेधार्थ होळी करण्यात आली होती. या होळीत राणा...