#वर्धा : कोरोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चचे रात्री 8 वाजता...
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड...
वाशिम: जिल्ह्यातील कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांच्या आस्थापना २६ मार्च पासून बंद करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले होते. त्यानुसार...