यवतमाळ दिनांक 13 मे (प्रतिनिधी)
बालभिक्षेकरी नष्ट करण्यासाठी विशेष मोहिमे राबवा
सर्व शाळांमध्ये बालसंस्कार केंद्र सुरू करावे
सर्व अनाथ बालकांना विविध योजनांचा लाभ द्या
...
वर्धा दिनांक 12 मे (प्रतिनिधी) :
बोगस बियाण्यांमुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे असे बियाणे विक्री होत असल्याचे आढळल्यास सबंधितांसह बियाणे कंपनीच्या वरीष्ट अधिका-यांवर...